अनुभव

अनुभव

img
2020-10-27

जय बाबाजी माझा अनुभव असा आहे की मी फरशी वर पाय घसरून पडली होती मला खूप जास्त मार लागला होता परंतु त्या वेळी मला दवाखान्यात नेलं आणि मला काहीही जानवलं नाही त्या नंतर माझे डोकं खूप जास्त प्रमाणात दूखायचे मला जेव्हा डोकं दूखेल तेव्हा गोळी घेतल्या शिवाय पर्यायच राहत नसे परंतु मी महात्माजींकडे गेली आणि माझा जो प्रॉब्लेम आहे ते सर्व सांगितले त्यांनी आमवशयाला या असे सांगितले आम्ही वेरूळला जात असतानी आमची गाडी घाटात गेल्यावर अचानक गाडीचा वेग वाढला तो कसा वाढला आम्हाला कळालेच नाही आणि आमचा छोटासा अपघात झाला त्यात माझ्या मिसटरांना पण लागले आणि माझे डोकं ज्या ठिकाणी दुखत होते त्या ठिकाणी मला परत एकदा मार लागला तरीसुद्धा आम्ही पुढे गेलो आणि तिथे राहुन पहाटे उठून लागेल असतानी थंड पाण्याने अंघोळ देखील केली आणि विधी आरती झाल्यावर श्रमदान झाले नंतर महात्माजणींना सर्व काही सांगितले विभूती घेतली घरी आलो तो दिवस होता 8/1/2017 तेव्हा पासून मला एकही डोकं दुखायची गोळी आतापर्यंत घ्यावी लागली नाही आशी आहे आमची गुरू मावली आपली चिंता क्षण क्षणाला आहे सद्गुरू जनार्दनाला ते अटल सत्य आहे अशी गुरू मावली आमहला आमच्या आई वडिलांमुळे लाभली आहे तेव्हा त्यांचेही खूप धन्यवाद जय बाबाजी जय महात्माजी

शिवगायत्री अनिल ढेमंरे

(औरंगाबाद )

तुमचा अनुभव येथे लिहा

अनुभव लिहा

Add Goes Here

Gallery image 1
Gallery image 1
>